घड्याळ नसते तर मराठी निबंध Essay in marathi

ghadyal naste tar marathi nibandh नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून घड्याळ नसते तर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

हा निबंध लिहीत असताना आपण घड्याळ नसते तर काय झाले असते? घड्याळाचे आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे याबद्दल विचार करणार आहोत.

चला तर सुरुवात निबंधाला सुरवात करूया

ghadyal naste tar marathi nibandh
ghadyal naste tar marathi nibandh

 

घड्याळ नसते तर मराठी निबंध

आपल्या जीवनामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या वेळेचा वापर चांगल्याप्रकारे करणे गरजेचे असते आणि आपल्याला वेळ दाखवण्याचे महत्त्वाचे काम घड्याळ करते.

हा निबंध सुद्धा जरूर वाचा – पाऊस पडला नाही तर निबंध मराठी

आपल्या जीवनात घड्याळाचे खूप महत्व आहे. आपल्या घरातील घड्याळ थोड्या वेळेसाठी बंद पडले तरी आपल्याला काहीतरी नसल्यासारखे वाटते.

घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी लोक सूर्य, चंद्र, तारे यांच्या आकाशातील जागा पाहून वेळेचा अंदाज लावत असत.”ghadyal naste tar marathi nibandh”

घड्याळाच्या शोधामुळे मानवी जीवन खूप सोपे झाले. सकाळी दिवस सुरू झाल्यापासून ते दिवस संपेपर्यंत घड्याळ आपल्यासोबत असते.

घड्याळामुळे आपली सर्व कामे अगदी वेळेत होतात. आपल्याला स्वतःला शिस्त लागण्यासाठी घड्याळ खूप कामी येते.

घड्याळाचे खूप फायदे आहेत. घड्याळाशी आपले जवळचे नाते आहे. आपल्याला घड्याळाची खूप सवय आहे कारण आपला संपूर्ण दिनक्रम वेळेवर अवलंबून असतो.

Ghadyal naste tar marathi nibandh

घड्याळामुळे प्रत्येक गोष्ट कशी सुरळीत चालते. प्रत्येकजण त्यांच्या कामावर वेळेत पोहचतो. विद्यार्थी व शिक्षक शाळेत वेळेत पोहचतात.

आता आपण जे वेळेवर कामावर जातो, वेळेवर शाळेला जातो, रेल्वे, विमाने , बस यांचा प्रवास वेळेवर करतो हे सर्व घड्याळामुळे शक्य आहे.

आपला केवळ कल्पना करू, जर घड्याळ नसते तर?

घड्याळ नसते तर ही कल्पनाच मला करवत नाही.’ghadyal naste tar essay in marathi’

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्वाचा असतो. जर घड्यालाच नसेन तर आपल्याला वेळच समजणार नाही त्यामुळे खूप अडचणी निर्माण होतील.

आपल्या जीवनात आपल्यासमोर खूप आव्हाने असतात. आपण वेळेचा योग्य वापर केला तरच या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो.

घड्याळ हे आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोगी पडते.

सकाळी झोपेतून उठल्यावर आपण पहिल्यांदा किती वाजलेत हे पाहण्यासाठी घड्याळाकडे पाहतो.

जर घड्याळ नसते तर खूप अडचणी निर्माण झाल्या असत्या. आपल्याला शाळेत कधी जायचे आहे, शाळेतून परत कधी यायचे आहे हे समजले नसते.

विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचू शकले नसते. विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेवर पोहचता नसते. मुलांना अभ्यासाचे नियोजन करता आले नसते.

घड्याळ नसते तर कामगार कामावर वेळेवर पोहचू शकले नसते. कामगार वेळेवर न पाहचल्यामुळे कंपन्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या असत्या.

ghadyal naste tar essay in marathi

वेळ न समजल्यामुळे जास्त वेळ सुद्धा काम करावे लागले असते.

रेल्वे, विमान या विभागात वेळेला खूप महत्व असते. घड्याळ नसेन तर वेळेचे योग्य नियोजन झाले नाही तर भरपूर अपघात होण्याची शक्यता निर्माण होईल.

आपल्याला गावी जगायचे असेन किंवा लांबच प्रवास करायचा असेन तर बसची वेळ समजणे अवघड होऊन बसले असते.

आपली दैनंदिन जीवनातील भरपूर गोष्टी आपण नियोजित वेळेत करतो आणि हे सर्व शक्य होत ते घड्याळामुळे. घड्याळा अभावी आपली नियोजित कामे वेळेवर आपल्याला करता आली नसती.

जर घड्याळ नसेन तर आपल्या सर्व गोष्टी चूकत जातील.”ghadyal naste tar marathi nibandh”

प्रत्येक घरात, लोकांच्या हातात आपल्याला घड्याळ पाहायला मिळते. घड्याळ नसेन तर आपले जीवन खूप अवघड होऊन जाईल.

घड्याळाकडून आपल्याला शिकण्यासारखे भरपूर आहे. आपण आपल्याला शिस्त लावू शकतो. वेळेचे नियोजन करून आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.

घड्याळाकडून आपण कधीही न थांबणे हा गुण घेऊ शकतो. घड्याळामुळे आपल्याला वेळेचे भान राहते.

आपले दैनंदिन जीवनात सुरळीत चालण्यासाठी घड्याळ आपल्याला आवश्यक व महत्त्वाचे आहे.

मित्रांनो, आम्ही आशा करतो की “घड्याळ नसते तर मराठी निबंध |  ghadyal naste tar marathi nibandh” हा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.

Leave a Comment

close button