Pavsala nibandh in marathi 10 lines: आपल्या भारत देशातील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या महत्त्वाच्या ऋतूंमधील सर्वांच्या आवडीचा ऋतू म्हणजे पावसाळा.
उन्हाळ्यातील कडक उन्ह सहन केल्यानंतर सर्वजण वाट पाहत असतात ती पाऊसाची. पावसाळा ऋतू येताना अनेक सण व आनंद सोबत घेऊन येतो.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. अनेकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीसाठी पाऊसाची महत्व खूप आहे.
👉मतदानाचे महत्त्व हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. अनके जण शेती हा व्यवसाय करतात. शेतीतील पिके घेण्यासाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे.
पावसात वातावरण सुंदर होऊन जाते. झाडे हिरवीगार होऊन जातात. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे असते.
नमस्कार मित्रांनो, pavsala nibandh in marathi 10 lines तुम्ही मराठी मध्ये शोधत असाल तर आम्ही या लेखात छान व उत्कृष्ट pavsala nibandh in marathi 10 lines तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Pavsala nibandh in marathi 10 lines
१:- आपल्या देशात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा उपऋतू आहेत.
२:- वर्षा ऋतू मध्ये तप्त उन्हापासून अराम मिळतो.
३:- उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या प्रमुख ऋतूंमधील जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत चालणारा पावसाळा हा एक ऋतू.
४:- पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पाहायला मिळते. झाडे झुडपे हिरवीगार होऊन जातात.
५:-आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. पिकांच्या वाढीसाठी पाऊसाचे महत्व खूप जास्त आहे. शेतकरी राजा पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असतो.
६:- पाऊस जास्त प्रमाणात झाला तर कधी कधी पिकांची नासाडी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पाऊस जास्त प्रमाणात पडला तर नद्यांना पूर येणे, नदी किनारी राहत असणाऱ्या लोकांचे नुकसान होते.
७:- पावसाळा ऋतूमध्ये पावसाच्या सरी, इंद्रधनुष्य पाहायला मिळतो यांमुळे वातावरण सुखद होते.
८:- कोरडे पडलेले तलाव, विहिरी पाण्याने भरून जातात.
९:- शेतीसाठी वर्षा ऋतू खूप महत्वपूर्ण असते.
१०:- पावसाळा ऋतूचा सर्वजण खूप आनंद घेतात कारण या ऋतूमध्ये वातावरण स्वछ, ताजी हवा आणि पर्यावरण सुंदर असते.
११:- पावसाळा ऋतूमध्ये वातावरण सुंदर असल्यामुळे अनेक नैसर्गिक ठिकाणी पर्यटक भेटी देतात.
१२:- पावसाळा ऋतू स्वतःसोबत अनेक सण घेऊन येतो त्यामुळे या ऋतूचे आगमन झाल्याने लोकांमध्ये प्रसन्नता पाहायला मिळते.
पावसाळा निबंध १० ओळी
१:- आपल्या भारत देशातील प्रमुख ऋतूंमधील पावसाळा हा एक ऋतू आहे.
२:- वर्षा ऋतूमध्ये झाडे झुडपे हिरवीगार होऊन जातात.
३:- वर्षा ऋतू येताना अनेक सण सोबत घेऊन येतो त्यामुळे लोकांपावसाळामध्ये उत्साह पाहायला मिळतो.
👉मतदानाचे महत्त्व हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
४:- पाऊसाच्या सरी पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो.
Pavsala nibandh in marathi 10 lines
५:- पावसाळयात इंद्रधनुष्य अनेक वेळा पाहायला मिळतो. पावसाळा ऋतूंमधील निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.
६:- उन्हाळा ऋतूमध्ये तापमान जास्त असते. पावसाळा ऋतूमध्ये उन्हाळ्यातील गर्मीपासून अराम मिळतो.
७:- पावसाळा ऋतू पृथ्वीवरील सर्वच जीवांसाठी महत्वाचा आहे.
👉पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈