शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुधारणा घडविल्या आणि लोककल्याण केले.
६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. शाहू महाराजांचा सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षेत्रिय सभेने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली.
शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो.
तर मित्रांनो तुम्हाला “राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi” हा लेख आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो, तुमच्याजवळ राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी आणखी मुद्दे असतील तर आम्हाला comments करून कळवा आम्ही या लेखात त्यांना update करू.
या लेखामध्ये काही लिहायचे राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू….👍👍
आम्ही या ब्लॉगच्या मदतीने देत असलेली माहिती तुम्हाला नक्की आवडेल व या माहितीचा वापरही तुम्हाला होईल अशी आम्ही आशा करतो.
धन्यवाद